प्रधानमंत्री जन-धन योजनेमधून भारतातील गरीब लोक मनाने किती श्रीमंत आहेत याचे प्रतिबिंब दिसते. शून्‍य शिलकी खात्‍यामध्‍ये पैसे ठेवणे बंधनकारक नसंतानाही त्‍यांनी एकही विनारकमेचे खांते उघडले नाही.