अफगाणिस्तानच्या जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी भारताने दिलेले पाठबळ पारदर्शक आहे आणि त्याच्याशी इतर कोणतेही हेतू जोडले गेलेले नाहीत.