आर. जगन्नाथन, वरिष्ठ पत्रकार, संपादकीय संचालक, स्वराज्य मासिक
"मोदीजी हे पहिलेच नेते आहेत जे काम आणि जीवन यामधील  संतुलनाबाबत  बोलत नाहीत. त्यांनी काम आणि जीवनातला  फरक काढून टाकला आहे, आपल्या कामावर प्रेम करणे ही जीवनाची आपल्या गुरुकिल्ली आहे यावर भर दिला आहे. . कार्य आणि जीवन वेगळ्या  गोष्टी नाहीत, कार्य हेच जीवन आहे. "