"यापूर्वी कोणत्याही भारतीय पंतप्रधानांची द्विपक्षीय दौऱ्यावरील शेवटची भेट 2000 सालातील, म्हणजेच 26 वर्षांपूर्वीची आहे आणि आज, या भेटीमुळे आपण केवळ हे अंतरच भरून काढत नाही आहोत, तर आपल्यातील संबंधांना पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय आपण एकत्रितपणे घेतला आहे।"