भारत उदयाला आला आहे. आणि युरोपला याचा खरोखरच आनंद आहे. कारण जेव्हा भारत यशस्वी होतो, तेव्हा जग अधिक स्थिर, अधिक समृद्ध आणि अधिक सुरक्षित होते. आणि याचा आपल्या सर्वांनाच फायदा होतो.