"भारत गेल्या 5 वर्षांत आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनात्मक प्रवास करत आहे, भारताने प्रचंड प्रगती केली आहे आणि या पाच वर्षांत केलेल्या गोष्टींची संख्या प्रचंड आहे. अनेक वर्षे आणि दशकांसाठी भारताला विकासाच्या मार्गावर नेणारा एक मंच तयार झाला आहे. मी पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो आणि इतक्या कमी वेळात ते खूप गोष्टी साध्य करू शकले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो."