भारत ही जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धिंगत होणारी अर्थव्यवस्था आहे. अनेकांच्या राहणीमानात सुधारणा आणि दारिद्रयातून अनेकांची सुटका असे महत्वपूर्ण यश भारताने साधले असून त्याचा अनेक देश आदर करत आहेत.