भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ असून सॅमसंगसाठी ही मोठी संधी आहे. आम्ही भारतात गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या काही कंपन्यांपैकी आहोत आणि मला याचा देखील आनंद आहे की नोएडा येथील कारखाना आमच्या सर्वात मोठ्या कारखान्यांपैकी एक बनला आहे, तिथे केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी उत्पादने तयार केली जात आहेत.