धोरणात्मक कृती आणि प्रभावी अंमलबजावणी या दोन्ही गोष्टींसाठी मला भारत सरकारचे आभार मानायचे आहेत आणि प्रशंसा करायची आहे. सरकारकडून उत्पादन क्षेत्राला मिळत असलेला पाठिंबा आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक आहे.