जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारतासारख्या महाकाय देशाचे नेतृत्व करणे हे सर्वात कठीण काम आहे. परंतु महामहिम, तुमच्या नेतृत्वामुळे आणि 140 कोटी जनतेच्या निःस्वार्थ सेवेमुळे तुम्ही केवळ भारतातीलच नव्हे तर भूतान आणि संपूर्ण जगातील लोकांचे प्रेम, आपुलकी आणि आदर मिळवला आहे.