आम्ही 90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ही तर केवळ सुरुवात आहे. आम्ही अजून कितीतरी जास्त गुंतवणूक कशी करू शकतो, यावर आमची चर्चा सुरू आहे. आम्ही तिथे 'एआय' मॉडेल्स विकसित आणि प्रशिक्षित करण्याचे काम करत आहोत. मला असे वाटते की, पंतप्रधान मोदींचे नेतृत्व हे केवळ भारतातील सध्याच्या गुंतवणूकदारांना टिकवून ठेवण्यासाठीच नव्हे, तर तंत्रज्ञानातील गुंतवणुकीद्वारे देशाला अधिक समृद्ध बनवण्यासाठी देखील अप्रतिम राहिले आहे; आणि आम्ही याच गोष्टीसाठी वचनबद्ध आहोत."