मोदी सरकारनं गुंतवणुकीचे वातावरण सुधारण्याच्या प्रक्रियेची सुरुवात केली यात शंका नाही. बदलांची गती वाढती आहे आणि ती योग्य दिशेने चाललेली दिसते, त्यामुळे याचे श्रेय भारत सरकारला जाते.