मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
2014 मध्ये तुम्ही पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशात लक्षणीय बदल झाला आहे. मार्ग दाखवणारे तुमचे व्हिजन आणि तुमच्या अतिशय अचूक फोकसमुळे धाडसी नवीन भारत आकारास येत आहे.