राम मोहन नायडू किंजरापू – केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री
भारताचा मध्यमवर्ग, शेतकरी, तरुण आणि महिलांना सक्षम करणारा लोकाभिमुख, विकासाभिमुख अर्थसंकल्प! ₹ 12 लाखांपर्यंत शून्य करासह, रोजगार निर्मिती आणि आर्थिक सुधारणांसह, तो आर्थिक गती आणि सर्वांसाठी संधींना चालना देतो . पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखाली, NDA सरकार उच्च बचत, मजबूत MSME आणि मजबूत अर्थव्यवस्था सुनिश्चित करत आहे. नागरी विकास, वित्त आणि उर्जा यातील प्रमुख सुधारणा #ViksitBharat चा पाया रचत आहेत. या दूरदर्शी अर्थसंकल्पाबद्दल मी माननीय अर्थमंत्री श्री @nsitharaman यांचे अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की हे समृद्ध, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक निर्णायक पाऊल आहे.