वेणू श्रीनिवासन
“वर्षानुवर्षे ज्या विभागांमध्ये लाच घेऊनच कामे केली जायची त्या सर्व विभागांचे डिजिटायजेशन करून तिथे पारदर्शकता आणली आणि सर्व सार्वजनिक स्रोतांचा इलेक्ट्रोनिक लिलाव सुरु केला. लोकशाही, आपल्या प्रगतीसाठी ज्याची कार्यक्षमता महत्वाची आहे, त्याला अधिक जबाबदार धरले जात आहे. हे सर्व राष्ट्रीय अभिमानाचा एक नवा अर्थ प्राप्त करत आहेत- हे एक असे वाचन आहे जे अनेक पिढ्यांमध्ये बदल घडवून आणेल जे २१व्या शतकातील भारतासाठी खूप महत्वपूर्ण आहे.”