श्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया, दळणवळण मंत्री, ईशान्य क्षेत्र विकास मंत्री
पंतप्रधान @narendramodi जी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित असलेला हा अर्थसंकल्प, पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीपेक्षा कृतीला आणि लोकप्रियतेपेक्षा जनतेला प्राधान्य देणारा आहे. विकसित भारत @2047 चा आराखडा तयार करत असताना, हा अर्थसंकल्प तीन मुख्य कर्तव्यांचे प्रतिबिंब दर्शवतो: आर्थिक स्थिरता आणि शक्तीचे कर्तव्य आपल्या युवाशक्तीच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे कर्तव्य सर्वसमावेशक विकासाचे कर्तव्य - सबका साथ सबका विकास सुधारणा, अंमलबजावणी आणि परिवर्तनाच्या दिशेने!