साफ्रा कॅट्झ, मुख्य कार्यकारी अधिकारी, ओरॅकल
अलिकडच्या काळात, भारत ही सर्वात चैतन्यदायी आणि उत्कंठापूर्ण बाजारपेठांपैकी एक बाजारपेठ बनली आहे आणि अनेक बुद्धिमान आणि मोठी कार्यप्रणाली इथे विस्तारत आहे.... भारताचे राजकीय नेतृत्व- दोन्ही केंद्रातील आणि राज्यातील- भविष्याकडे झेप घेण्यावर लक्ष केंद्रित आहे. जुन्या व्यवस्थेचा यात अडथळा आला नाही. डिजिटल इंडिया हा नागरिकांना सक्षम बनवण्याचा, पारदर्शकता आणि दायित्व सुधारण्याचा एकमेव मार्ग आहे. सक्षमीकरण आणि सेवांवर नेतृत्व पथकाचा भर आहे. आणि आमच्यासारख्या साधने बनवणाऱ्या कंपन्यांसाठी अमर्याद संधी आहेत.