पीएम्इंडिया
धैर्य, ही कुठल्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यामुळे कठीण आव्हानांमध्येही देशाला एकजूट राखण्याची आणि प्रगती, समृद्धी व आत्मनिर्भरतेच्या दिशेने निरंतर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे –
“चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः।
कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चलं मनः।। ”
हे सुभाषित सांगते की, प्रलयकाळी प्रचंड वादळी वाऱ्यांच्या तडाख्याने पर्वतही हादरू लागतात, धैर्यवान व्यक्तीचे मन मात्र संकटाच्या काळातही अविचल आणि शांत राहते.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे;
”धैर्य, ही कुठल्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती आहे. यामुळे कठीण आव्हानांमध्येही देशाला एकजूट राखण्याची आणि प्रगती, समृद्धी व आत्मनिर्भरतेच्या दिशेने निरंतर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते.
चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः।
कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चलं मनः।।”
धैर्य किसी राष्ट्र की सबसे बड़ी शक्ति है। इससे कठिन चुनौतियों के बीच भी देश को एकजुट रहने के साथ ही प्रगति, समृद्धि और आत्मनिर्भरता की दिशा में निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा मिलती है।
चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः।
कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चलं मनः।। pic.twitter.com/r98zJBGmwE
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2026
***
NehaKulkarni / SonaliKakde / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
धैर्य किसी राष्ट्र की सबसे बड़ी शक्ति है। इससे कठिन चुनौतियों के बीच भी देश को एकजुट रहने के साथ ही प्रगति, समृद्धि और आत्मनिर्भरता की दिशा में निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा मिलती है।
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2026
चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः।
कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चलं मनः।। pic.twitter.com/r98zJBGmwE