पीएम्इंडिया
भारतीय कंपनी सचिव संस्था अर्थात आई.सी. एस.आईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संस्था सचिवांना संबोधित केले. पंतप्रधानांनी आईसीएसआईशी निगडित सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की,अशा सर्व सचिवांमध्ये मी उपस्थित आहे जे कंपनीला नियमांचे पालन करण्यास योग्य मार्गदर्शन आणि कंपनीचे लेखे उत्तम रित्या ठेवण्याची जबाबदारी सांभाळतात. त्यांच्या या कामामुळे देशाची कार्पोरेट संस्कृती स्थापन होण्यास मदत होते.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, देशात असे काही लोक आहेत जे सामाजिक व्यवस्था दुबळी बनविण्याचा आणि राष्ट्राच्या प्रतिष्ठेला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात. सरकार सध्या अशा प्रकारच्या घटकांना शोधून प्रशासन स्वच्छ ठेवण्याचे काम करीत आहे.
सरकारच्या अर्थव्यवस्थेला सुदृढ ठेवण्याच्या प्रयत्नांबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, सध्या अर्थव्यवस्थेला कमी रोखीसह काम करावे लागत असून जीडीपीचा रोखी बरोबरीचा दर विमुद्रिकरणाच्या पूर्वी १२% वरून ९% पर्यंत आला होता. पंतप्रधानांनी यावेळी अशा लोकांपासून सावध राहायला सांगितले जे वाईट गोष्टी समाजात सर्वत्र पसरवितात. पंतप्रधानांनी यावेळी भूतकाळातील अशा गोष्टींचा उल्लेख केला जेंव्हा वृद्धी दर ५.७% पर्यंत खाली आला होता. मागील तिमाही हि याची साक्ष आहे. असेही ते म्हणाले .
पंतप्रधान पुढे म्हणाले की, असे प्रसंग ज्यावेळी कमी वृद्धी दर, हा चलनवाढीतील वृद्धी, उच्च चालू लेखा तूट आणि वर्तमान तूट यांच्या बरोबरीने चालत होता . पंतप्रधानांनी सांगितले कि, अशी एक वेळ होती जेंव्हा भारताची गणना अशा पाच देशांमध्ये व्हायची जे मंदीशी झुंझत होते आणि जागतिक पुर्नवसुली होण्यासाठी धडपडत होते.
मागील तिमाहीतील घसरलेल्या वृद्धी दरा बाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे सरकार वृद्धी दर पूर्वपदावर आणण्यास कटिबद्ध असून , यासंदर्भात, संबंधित सुधारणा करण्याबाबतीतील निर्णय घेण्यात आले आहे. हि प्रक्रिया निरंतर राहील. येत्या काही वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेने एक नवा उचांक गाठलेला असेल असे ही पंतप्रधानांनी सांगितले तसेच देशाची आर्थिक स्थिरता राखण्याचे आश्वासनहि त्यांनी यावेळी दिले. पंतप्रधान म्हणाले की, आदराची जागा प्रयत्नांनी मिळवता येते आणि प्रयत्नांची आवड हि संरक्षित राहील.
पंतप्रधानांनी काही महत्वाच्या क्षेत्रातील मागील तीन वर्षातील गुंतवणूक आणि आराखड्यातील वृद्धीबाबत माहिती दिली. ते म्हणाले कि, २१ अति महत्वाच्या क्षेत्रात ८७ सुधारणा या कालावधीमध्ये घडविण्यात आल्या आहेत. त्यांनी यावेळी गुंतवणुकीतील घेतलेल्या भरारी संदर्भातील संदर्भातील सांख्यिकी प्रस्तुत केली.
सरकारच्या धोरण आणि नियोजनात प्रत्येक वेळी मध्यम आणि गरीब वर्गातील लोकांचे हित जपण्याची काळजी घेण्यात येते. ज्याचा परिणाम त्यांचे राहणीमान सुधारण्यास होतो. असेही पंतप्रधानांनी सांगितले. “कितीही टीकेला तोंड द्यावे लागले तरी मी राष्ट्र आणि देशाच्या जनतेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करत राहील तसेच स्वतः च्या सुखासाठी देशाचे हित गहाण ठेऊ शकत नाही” असे आश्वासनही त्यांनी यावेळी जनतेला दिले.
******
बी. गोखले
Inflation over the years. pic.twitter.com/iP6gyhoLGh
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
Inflation over the years. pic.twitter.com/iP6gyhoLGh
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
Foreign exchange reserves over the years. pic.twitter.com/NWQY58Feod
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
ये बात सही है कि पिछले तीन वर्षों में 7.5 प्रतिशत की औसत ग्रोथ हासिल करने के बाद इस वर्ष अप्रैल-जून की तिमाही में GDP ग्रोथ में कमी दर्ज की गई। लेकिन ये बात भी उतनी ही सही है कि सरकार इस ट्रेंड को रिवर्स करने के लिए पूरी तरह से प्रतिबद्ध हैं: PM
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
हमने reform से जुड़े कई महत्वपूर्ण फैसले लिए हैं और ये प्रक्रिया लगातार जारी रहेगी। देश की financial stability को भी maintain रखा जाएगा। निवेश बढ़ाने और आर्थिक विकास को गति देने के लिए हम हर आवश्यक कदम उठाते रहेंगे: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
मैं आश्वस्त करना चाहता हूं कि सरकार द्वारा लिए गए कदम देश को आने वाले वर्षों में विकास की एक नई league में रखने वाले हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
बदलती हुई देश की इस अर्थव्यवस्था में अब ईमानदारी को प्रीमियम मिलेगा, ईमानदारों के हितों की सुरक्षा की जाएगी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
A trend of increased consumption after June 2017. pic.twitter.com/9Edmyw5839
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
Increase in sale of tractors. pic.twitter.com/A6PhofF4jy
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
Some facts on the roads sector. pic.twitter.com/sq21xXQCAd
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
Here are some numbers from the railways sector. pic.twitter.com/jiCmqSVKB2
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
पिछली सरकार ने अपने आखिरी के तीन सालों में Renewable Energy पर 4 हजार करोड़ रुपए खर्च किए थे। हमारी सरकार ने अपने तीन साल में इस सेक्टर पर 10 हजार 600 करोड़ रुपए से भी अधिक खर्च किए हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
हमने affordable Housing के क्षेत्र में ऐसे-ऐसे नीतिगत निर्णय लिए हैं, वित्तीय सुधार किए हैं, जो इस क्षेत्र के लिए अभूतपूर्व हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
Big boost to the housing sector. pic.twitter.com/8MEdvUNfWw
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
पिछले तीन वर्षों में 21 सेक्टरों से जुड़े 87 छोटे-बड़े Reform किए गए हैं। Defence सेक्टर, Construction सेक्टर, Financial Services, Food Processing, जैसे कितने ही सेक्टरों में निवेश के नियमों में बड़े बदलाव हुए हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
देश के आर्थिक क्षेत्र को खोलने के बाद से लेकर अब तक जितना विदेशी निवेश भारत में हुआ है, उसकी तुलना अगर पिछले तीन वर्षों में हुए निवेश से करें, तो आपको पता चलेगा कि हमारी सरकार जो Reform कर रही है, उसका नतीजा क्या मिल रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
मेहनत से कमाए गए आपके एक एक पैसे की कीमत ये सरकार समझती है। इसलिए सरकार की नीतियों और योजनाओं में इस बात का भी ध्यान रखा जा रहा है कि वो गरीबों और मध्यम वर्ग की जिंदगी तो आसान बनाएं हीं, उनके पैसों की भी बचत कराएं: PM
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
Fall in price of LED bulbs. pic.twitter.com/Oa4lUMeWQQ
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017
मैं जानता हूं कि रेवड़ी बांटने के बजाय, लोगों और देश को Empower करने के काम में, कई बार मुझे आलोचना का भी सामना करना पड़ेगा, लेकिन मैं अपने वर्तमान की चिंता में, देश के भविष्य को दांव पर नहीं लगा सकता: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017