पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका श्रेष्ठ व गुणी समाजाच्या निर्मितीमध्ये बुद्धिमत्ता, परिश्रम आणि सदाचाराचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. हे सुभाषित प्रत्येकाने प्रकाश आणि ज्ञानाचा मार्ग अनुसरावा, आपल्या प्रयत्नांमध्ये सदैव दक्ष व ठाम रहावे आणि एका उन्नत व सुसंस्कृत समाजाच्या उभारणीत योगदान देण्याचे आवाहन करते.
“तन्तुं तन्वन्रजसो भानुमन्विहि ज्योतिष्मतः पथो रक्ष धिया कृतान्।
अनुल्बणं वयत जोगुवामपो मनुर्भव जनया दैव्यं जनम्॥”
X वर पंतप्रधानांनी पोस्ट केले,
तन्तुं तन्वन्रजसो भानुमन्विहि ज्योतिष्मतः पथो रक्ष धिया कृतान्।
अनुल्बणं वयत जोगुवामपो मनुर्भव जनया दैव्यं जनम्॥
तन्तुं तन्वन्रजसो भानुमन्विहि ज्योतिष्मतः पथो रक्ष धिया कृतान्।
अनुल्बणं वयत जोगुवामपो मनुर्भव जनया दैव्यं जनम्॥ pic.twitter.com/hB4MEzeWC9
— Narendra Modi (@narendramodi) August 27, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
तन्तुं तन्वन्रजसो भानुमन्विहि ज्योतिष्मतः पथो रक्ष धिया कृतान्।
— Narendra Modi (@narendramodi) August 27, 2026
अनुल्बणं वयत जोगुवामपो मनुर्भव जनया दैव्यं जनम्॥ pic.twitter.com/hB4MEzeWC9