पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, गेल्या 12 वर्षात देशात झालेले परिवर्तन अधोरेखित करत, उत्पादन क्षेत्र, डिजिटल पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधा, ऊर्जा सुरक्षा, युवा सक्षमीकरण, नवोन्मेष, सामाजिक सुरक्षा आणि इतर महत्वाच्या क्षेत्रात झालेल्या सुधारणा आणि प्रगती विशद केली.
पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे :
1. उत्पादन क्षेत्र: व्याप्ती आणि आत्मनिर्भरता
2. डिजिटल इंडिया आणि नवोन्मेष:
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भारताच्या डिजिटल आणि नवोन्मेष व्यवस्थेत अत्यंत गतिमानतेने झालेला विस्तार अधोरेखित केला.
3. पायाभूत सुविधा जलद गतीने नागरिकांपर्यंत पोहोचल्या
सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ज्या गतीने पायाभूत सुविधा पोहोचल्या आहेत, त्यांची गती पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अधोरेखित केली:
4. सेमी कंडक्टर व्यवस्थेची उभारणी
सेमी कंडक्टर उत्पादनाच्या देशांतर्गत क्षमता वाढवण्यात झालेली प्रगती पंतप्रधानांनी अधोरेखित केली :
5. महत्वाच्या खनिजांची उपलब्धता सुनिश्चित करणे:
उदयोन्मुख तंत्रज्ञानात महत्वाच्या खनिजांचे मोलाचे स्थान अधोरेखित करत पंतप्रधानांनी, या क्षेत्रात भारताच्या क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न भाषणातून सांगितले.
6. ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट करणे
विकसित भारत उभारण्यासाठी ऊर्जा सुरक्षा असणे अत्यंत महत्वाचे आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. विशेषतः चिप्स, एआय आणि डेटा सेंटर्स साठी मोठ्या प्रमाणात विजेची गरज असते. त्याशिवाय, अणू ऊर्जेची महत्वाची भूमिका लक्षात घेत, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की:
7. तेल आणि वायू उत्खननाच्या संधीचा विकास
पंतप्रधानांनी भारताच्या समुद्रातील उत्खनन आणि संशोधनाबाबतच्या दृष्टिकोनात झालेल्या बदलावर भाषणातून प्रकाश टाकला :
8. ऊर्जा वैविध्य
भारतात ऊर्जेच्या विविध स्रोतांच्या जलद विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
सिटी गॅस वितरण
पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस
सौर ऊर्जा
पीएम सूर्य घर मोफत वीज योजना
9. रेल्वे: विद्युतीकरण आणि भविष्यातील इंधने
पंतप्रधानांनी भारतीय रेल्वेमध्ये झालेल्या परिवर्तनाचीही माहिती दिली:
10. जागतिक संकटांच्या काळात भारताचा कणखरपणा
पंतप्रधान म्हणाले की गेल्या 10-12 वर्षांत निर्माण केलेल्या सामर्थ्याची चाचणी खालील संकटांच्या वेळी झाली:
11. शेतकऱ्यांसाठी परवडणारी खते
शेतकऱ्यांचा खतांच्या आंतरराष्ट्रीय महागाईपासून बचाव करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले:
12. व्यापार आणि निर्यातीच्या संधी
भारतीय उत्पादकांसाठी आणि निर्यातदारांसाठी निर्माण होत असलेल्या नवीन संधींवर पंतप्रधानांनी भर दिला:
13. विकसित भारताच्या केंद्रस्थानी युवाशक्ती
भारताच्या उभारणीत देशातील तरुणांची मोठी भूमिका असल्याचे सांगत पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी निर्माण झालेल्या नवीन संधींवर भर दिला:
14. शिक्षण आणि नवोन्मेष
शिक्षण आणि नवोन्मेषाच्या संधींचा विस्तार अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले:
15. स्टार्टअप्स, अंतराळ आणि एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)
भारतातील वाढत्या स्टार्टअप आणि नवोन्मेष परिसंस्थेवर पंतप्रधानांनी भर दिला:
16. नवीन क्षेत्रे आणि नवीन संधी
जैव अर्थव्यवस्था
इलेक्ट्रिक वाहने (EVs)
हवाई वाहतूक
17. ‘स्वामित्व’ योजनेच्या माध्यमातून ग्रामीण सक्षमीकरण
‘स्वामित्व’ (SVAMITVA) उपक्रमाच्या प्रभावावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले:
18. संरक्षण निर्यातीतील वाढ
भारताच्या संरक्षण निर्यातीतील विस्तारावर पंतप्रधानांनी भर दिला:
19. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास: लखपती दीदी
भारताच्या विकासात महिलांच्या वाढत्या भूमिकेवर भर देताना:
20. सामाजिक सुरक्षेचा विस्तार
सामाजिक सुरक्षा कवचाच्या विस्तारावर भर देताना पंतप्रधान म्हणाले:
21. आयुष्मान भारत
आयुष्मान भारत योजनेद्वारे कुटुंबांना मिळालेल्या आर्थिक दिलाशावर पंतप्रधानांनी भर दिला:
***
माधुरी पांगे/राधिका अघोर/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai