पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे.
पंतप्रधानांनी म्हटले की, भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करत असताना, या लेखातून माननीय उपराष्ट्रपतींच्या अंदमान आणि निकोबार बेटांच्या दौऱ्याच्या आठवणींना उजाळा मिळतो. तसेच, अमृत काळात 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला समर्पित करावे आणि राष्ट्राच्या प्रगती व समृद्धीसाठी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहनही या लेखातून करण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले:
“भारत आपला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, माननीय उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी अंदमान आणि निकोबार बेटांना दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले आहे.
या अमृत काळात 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला समर्पित करावे आणि राष्ट्राच्या प्रगती व समृद्धीसाठी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.”
As India celebrates its 80th Independence Day, Honourable @VPIndia Thiru @CPR_VP recalls his visit to the Andaman and Nicobar Islands, remembering the sacrifices of freedom fighters from across the country.
He calls upon people to dedicate themselves to building a Viksit Bharat… https://t.co/EL1lWi4HBJ
— PMO India (@PMOIndia) August 15, 2026
* * *
शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
As India celebrates its 80th Independence Day, Honourable @VPIndia Thiru @CPR_VP recalls his visit to the Andaman and Nicobar Islands, remembering the sacrifices of freedom fighters from across the country.
— PMO India (@PMOIndia) August 15, 2026
He calls upon people to dedicate themselves to building a Viksit Bharat… https://t.co/EL1lWi4HBJ