पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2026
बिहारमधील लखीसराय इथल्या दुर्देवी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रत्येकाच्या वारसाला प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची, तर जखमींना 50,000 रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.
यासंदर्भात ‘एक्स’ या समाज माध्यमावर पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केलेला संदेश :
बिहारमधील लखीसराय इथल्या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या वारसाला PM @narendramodi यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील.
PM @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF to be given to the next of kin of each deceased in the unfortunate incident in Lakhisarai, Bihar. The injured would be given Rs. 50,000. https://t.co/MpnGrBgvQD
— PMO India (@PMOIndia) August 17, 2026
* * *
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
PM @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF to be given to the next of kin of each deceased in the unfortunate incident in Lakhisarai, Bihar. The injured would be given Rs. 50,000. https://t.co/MpnGrBgvQD
— PMO India (@PMOIndia) August 17, 2026