पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य संगतीचे आणि सुज्ञ सल्ल्याचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. या संदेशातून ज्ञानी व्यक्तींची संगत, उदात्त विचारांची चर्चा आणि निस्वार्थ मैत्री हे परिपूर्ण आणि शांततापूर्ण जीवनासाठी आवश्यक पाया आहेत, हा शाश्वत विचार मांडण्यात आला आहे.
“उत्तमैः सह साङ्गत्यं पण्डितैः सह सत्कथाम्।
अलुब्धैः सह मित्रत्वं कुर्वाणो नावसीदति॥”
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“उत्तमैः सह साङ्गत्यं पण्डितैः सह सत्कथाम्।
अलुब्धैः सह मित्रत्वं कुर्वाणो नावसीदति॥”
उत्तमैः सह साङ्गत्यं पण्डितैः सह सत्कथाम्।
अलुब्धैः सह मित्रत्वं कुर्वाणो नावसीदति॥ pic.twitter.com/SCziLeJ7FX
— Narendra Modi (@narendramodi) August 25, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
उत्तमैः सह साङ्गत्यं पण्डितैः सह सत्कथाम्।
— Narendra Modi (@narendramodi) August 25, 2026
अलुब्धैः सह मित्रत्वं कुर्वाणो नावसीदति॥ pic.twitter.com/SCziLeJ7FX