पीएम्इंडिया
माजी वित्त आणि महसूल सचिव, हसमुख अधिया यांनी लिहिलेला एक लेख, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केला आहे. या लेखात अधिया यांनी, दूरदृष्टीचा विचार, योग्य हेतू आणि उत्तम प्रशासन, भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी कसे उपकारक ठरत आहे, याविषयी आपली मते मांडली आहेत. हा लेख, लोककेंद्री धोरणे आणि प्रभावी प्रशासनामुळे झालेला आमूलाग्र परिणाम, देशाला मजबूत करण्याच्या प्रवासात कसा योगदान देत आहे, याची अत्यंत वेगळी मौल्यवान दृष्टी, या लेखातून मिळते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे:
“गरीब आणि वंचितांना केंद्रस्थानी ठेवून जेव्हा धोरणे आखली जातात आणि त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाते, तेव्हा समाज आणि राष्ट्र या दोघांनाही बळकटी मिळते. भारताचे माजी वित्त आणि महसूल सचिव @adhia03 यांनी आपल्या या लेखातून दूरदृष्टी, योग्य हेतू आणि सुशासनाच्या माध्यमातून देशाला प्रगतीच्या नव्या मार्गावर कसे नेले जात आहे, हे स्पष्ट केले आहे. ”
जब गरीबों एवं वंचितों को केंद्र में रखकर नीतियां बनाई जाती हैं और निर्णय जमीन पर लागू किए जाते हैं, तो समाज और राष्ट्र दोनों को मजबूती मिलती है। भारत के पूर्व वित्त एवं राजस्व सचिव @adhia03 जी ने अपने इस आलेख में बताया है कि दूरदर्शी सोच, सही नीयत और सुशासन के जरिए कैसे देश को प्रगति की नई राह मिल रही है।
https://t.co/vyMon3NJZH
— PMO India (@PMOIndia) September 18, 2026
***
निलिमा चितळे/राधिका अघोर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
जब गरीबों एवं वंचितों को केंद्र में रखकर नीतियां बनाई जाती हैं और निर्णय जमीन पर लागू किए जाते हैं, तो समाज और राष्ट्र दोनों को मजबूती मिलती है। भारत के पूर्व वित्त एवं राजस्व सचिव @adhia03 जी ने अपने इस आलेख में बताया है कि दूरदर्शी सोच, सही नीयत और सुशासन के जरिए कैसे देश को… pic.twitter.com/RWMMqaFV7M
— PMO India (@PMOIndia) September 18, 2026