पीएम्इंडिया
नवी दिल्ली,6 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. जे लोक इतरांच्या कल्याणासाठी त्याग करतात ते अमर होत असल्याचे यामध्ये अधोरेखित केले आहे.
“जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धाः कवीश्वराः।
नास्ति येषां यशःकाये जरामरणजं भयम्॥”
मोदी यांनी असेही सांगितले आहे की भारताची एकता, अखंडता आणि आत्मसन्मानासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहेः
भारताची एकता, अखंडता आणि स्वाभिमानासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धाः कवीश्वराः।
नास्ति येषां यशःकाये जरामरणजं भयम्॥
भारतवर्ष की एकता, अखंडता और स्वाभिमान के लिए डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी का बलिदान हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा।
जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धाः कवीश्वराः।
नास्ति येषां यशःकाये जरामरणजं भयम्॥ pic.twitter.com/qRIG8vPYZr
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2026
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
भारतवर्ष की एकता, अखंडता और स्वाभिमान के लिए डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी का बलिदान हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2026
जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धाः कवीश्वराः।
नास्ति येषां यशःकाये जरामरणजं भयम्॥ pic.twitter.com/qRIG8vPYZr