पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी राज्यातील काही भागातील पूरस्थितीबाबत चर्चा केली.
पंतप्रधानांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे की, पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने बिहार सरकारला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
पंतप्रधान म्हणाले, “बिहारमधील पूरग्रस्तांच्या दु:खात मी सहभागी आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
पूरस्थिती नियंत्रणात आणण्यसाठी केंद्र सरकारने बिहार सरकारला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या बिहारमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.”
N.Sapre/S.Kane/D.Rane
PM @narendramodi has spoken to Bihar CM @NitishKumar regarding the flood situation in parts of the state.
— PMO India (@PMOIndia) August 14, 2017
My thoughts are with all those affected by floods in parts of Bihar. The situation is being monitored closely: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 14, 2017
Centre assures all support to Bihar government to mitigate the flood situation. Teams of @NDRFHQ are in Bihar for rescue and relief work: PM
— PMO India (@PMOIndia) August 14, 2017