पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार मधील लखीसराई येथे झालेल्या चेंगराचेंगरीतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या दुःखद प्रसंगी आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील संदेशात लिहिले आहे:
बिहार मधील लखीसराई येथील चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीमुळे व्यथित झालो आहे. या दुःखद प्रसंगी माझी सहसंवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत आहे.
Pained by the loss of lives due to a stampede in Lakhisarai, Bihar. My thoughts are with the bereaved families in this hour of grief. May the injured recover at the earliest. The local administration is assisting those affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 17, 2026
***
NitinFulluke / BhaktiSontakke / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Pained by the loss of lives due to a stampede in Lakhisarai, Bihar. My thoughts are with the bereaved families in this hour of grief. May the injured recover at the earliest. The local administration is assisting those affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 17, 2026