पीएम्इंडिया
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजघाट येथे महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. राष्ट्र त्यांच्या विचारातून आणि कार्यातून नेहमीच प्रेरणा घेत राहील, असे पंतप्रधानांनी नमूद केले. प्रत्येक भारतीयाच्या प्रगतीसाठी कार्य करत राहण्याची तसेच देशाला प्रगत आणि समृद्ध करण्याची आपली बांधिलकी पंतप्रधानांनी यावेळी पुन्हा अधोरेखित केली.
‘एक्स’वरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
आज सकाळी राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यांच्या विचार आणि कार्यातून आपण नेहमीच प्रेरणा घेत राहू. प्रत्येक भारतीयाच्या प्रगतीसाठी तसेच आपल्या देशाला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आपण कार्यरत राहू.
This morning, paid homage to Mahatma Gandhi at Rajghat. We will always continue to draw inspiration from his vision and work. We will keep working for the progress of every Indian and making our nation progressive as well as prosperous. pic.twitter.com/VfeJzvMcVG
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2026
***
नितीन फुल्लुके/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
This morning, paid homage to Mahatma Gandhi at Rajghat. We will always continue to draw inspiration from his vision and work. We will keep working for the progress of every Indian and making our nation progressive as well as prosperous. pic.twitter.com/VfeJzvMcVG
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2026