पीएम्इंडिया
निःस्वार्थ कृती ही मानवतेचे सर्वात मोठे सामर्थ्य असून याच निरपेक्ष सेवेच्या आणि समर्पण वृत्तीच्या बळावर राष्ट्र आपल्या प्रत्येक नागरिकाचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी पुढे वाटचाल करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
“हितं यत्सर्वभूतानामात्मानश्च सुखावहम्।
तत्कुर्यादीश्वरे ह्येतन्मूलं सर्वार्थसिद्धये।। ”
प्रत्येकाने केवळ असेच कार्य करावे की ज्यामुळे संपूर्ण सजीव सृष्टीला त्याचा लाभ होईल आणि प्रत्येक जीवाला शांततेची अनुभूती मिळेल, असे या सुभाषितात म्हटले आहे. यातून ईश्वराकडे व्यक्त केलेली संपूर्ण समर्पण भावना दिसत असून मानवाच्या सर्व कृतींचा आणि अध्यात्मिक साधनेचा तो मूलाधार आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
निस्वार्थ कृती ही मानवतेची सर्वात मोठी शक्ती आहे. आम्ही याच सेवा आणि समर्पणाच्या भावनेने, प्रत्येकाचे जीवन सुधारण्याच्या दृढनिश्चयाने पुढे वाटचाल करत आहोत.
हितं यत्सर्वभूतानामात्मानश्च सुखावहम् ।
तत्कुर्यादीश्वरे ह्येतन्मूलं सर्वार्थसिद्धये ।।”
निःस्वार्थ कर्म ही मानवता की सबसे बड़ी शक्ति है। हम सेवा और समर्पण के इसी भाव के साथ हर किसी के जीवन को बेहतर बनाने का संकल्प लेकर आगे बढ़ रहे हैं।
हितं यत्सर्वभूतानामात्मानश्च सुखावहम् ।
तत्कुर्यादीश्वरे ह्येतन्मूलं सर्वार्थसिद्धये ।। pic.twitter.com/VDRp5sdvVg
— Narendra Modi (@narendramodi) July 10, 2026
***
NitinFulluke / BhaktiSontakke / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
निःस्वार्थ कर्म ही मानवता की सबसे बड़ी शक्ति है। हम सेवा और समर्पण के इसी भाव के साथ हर किसी के जीवन को बेहतर बनाने का संकल्प लेकर आगे बढ़ रहे हैं।
— Narendra Modi (@narendramodi) July 10, 2026
हितं यत्सर्वभूतानामात्मानश्च सुखावहम् ।
तत्कुर्यादीश्वरे ह्येतन्मूलं सर्वार्थसिद्धये ।। pic.twitter.com/VDRp5sdvVg