पीएम्इंडिया
वर्दा चक्रीवादळामुळे प्रतिकूल हवामानात सापडलेल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आळवणी केली आहे. वादळ आणि प्रतिकूल हवामानाचा फटका बसलेल्या लोकांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासन आणि लष्कराच्या बरोबरीनं केंद्र सरकारही काम करत असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.
वर्दा चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानात सापडलेल्या लोकांसाठी माझ्या प्रार्थना. सुरक्षित रहा. जनतेच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी केंद्र @ndmainidia स्थानिक प्रशासन आणि लष्कराबरोबर कार्य करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
My prayers are with all those people who are affected due to adverse weather conditions caused by #CycloneVardah. Stay safe.
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2016