पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांती आणि समाधान यांचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
“शान्तितुल्यं तपो नास्ति न सन्तोषात् परं सुखम्।
न तृष्णायाः परो व्याधिर्न च धर्मो दयापरः।।”
हे सुभाषित असे सांगते की, शांतीसारखे कुठले तप नाही, समाधानापेक्षा श्रेष्ठ सुख नाही, लालसेपेक्षा भयंकर रोग नाही आणि दयेपेक्षा श्रेष्ठ कुठला धर्म नाही.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :
“शान्तितुल्यं तपो नास्ति न सन्तोषात् परं सुखम्।
न तृष्णायाः परो व्याधिर्न च धर्मो दयापरः।।”
शान्तितुल्यं तपो नास्ति न सन्तोषात् परं सुखम्।
न तृष्णायाः परो व्याधिर्न च धर्मो दयापरः।। pic.twitter.com/QtawVKTfo0
— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
शान्तितुल्यं तपो नास्ति न सन्तोषात् परं सुखम्।
— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2026
न तृष्णायाः परो व्याधिर्न च धर्मो दयापरः।। pic.twitter.com/QtawVKTfo0