पीएम्इंडिया
मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
“मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्यादुःखात सहभागी आहे. जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील, अशी आशा व्यक्त करतो.”
Pained by the loss of lives due to an accident on the Bandra-Worli Sea Link in Mumbai. Condolences to the bereaved families. I hope that those who have been injured have a speedy recovery: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022
****
Ankush C/Sonali/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
hu
Pained by the loss of lives due to an accident on the Bandra-Worli Sea Link in Mumbai. Condolences to the bereaved families. I hope that those who have been injured have a speedy recovery: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022