Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कायदेमंडळांतील महिलांचे आरक्षण ही काळाची गरज असल्याची बाब पंतप्रधानांनी केली अधोरेखित


भारतीय लोकशाही अधिक बहुआयामी आणि सहभागपूर्ण बनवण्यासाठी कायदेमंडळांतील महिलांचे आरक्षण ही काळाची गरज असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे.
हे आरक्षण लागू करण्यात होणारा कोणताही विलंब अत्यंत दुर्दैवी ठरेल असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे. पंतप्रधानांनी यासंदर्भातील आपले सवीस्तर विचार आणि दृष्टिकोन अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका Op – Ed अर्थात संपादकीय पानावरील लेखाच्या माध्यमातून मांडला आहे.

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
कायदेमंडळांतील महिलांचे आरक्षण ही काळाची गरज आहे! यामुळे आपली लोकशाही अधिक बहुआयामी आणि सहभागपूर्ण बनेल. हे आरक्षण आणण्यास होणारा कोणताही विलंब अत्यंत दुर्दैवी ठरेल. या विषयावरील माझे विचार मी या संपादकीय पानावरील लेखातून मांडले आहेत.

***

NehaKulkarni / TusharPawar / DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai