Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गेल्या 11 वर्षांत आसाममध्ये शांतता, संस्कृती आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत झालेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांवर प्रकाश टाकणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक लेख सामायिक केला, ज्यामध्ये गेल्या ११ वर्षांत आसाममध्ये शांतता, संस्कृती आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात झालेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री पवित्र मार्गेरिटा यांच्या एक्स‘ (X) वरील पोस्टला उत्तर देताना पीएमओ इंडिया हँडलने म्हटले आहे:

“केंद्रीय राज्यमंत्री @PmargheritaBJP यांनी गेल्या ११ वर्षांत आसाममध्ये शांतता, संस्कृती आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत झालेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांबद्दल लिहिले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री श्री @PmargheritaBJP यांनी गेल्या 11 वर्षांत आसाममध्ये शांतता, संस्कृती आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत झालेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांबद्दल लिहिले आहे.

आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समतोल साधणाऱ्या विकास प्रारूपावर भर देत राज्य विकसित भारत @ 2047च्या दृष्टिकोनानुसार विकसित आसामच्या दिशेने ठामपणे वाटचाल करत आहे.https://t.co/ezRgDJmnTx

***

शैलेश पाटील/ नंदिनी मथुरे/ परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com