पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज जीवनातील विचारांची स्पष्टता आणि कृतीच्या दृढ निश्चयाचे महत्त्व अधोरेखित केले; तसेच प्राचीन ज्ञानाच्या आधारे अनिर्णित अवस्था आणि चंचलता यातील धोके कसे ओळखावेत, यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे.
निर्णय न घेतल्याने मन कमकुवत होते आणि उद्देशाच्या विफलतेला कारणीभूत ठरते;असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. एकदा मूलभूत कार्य सुरू झाले की, आव्हाने अधिक गहन आणि गुंतागुंतीची होतात, ज्यासाठी शिस्त, एकता आणि अढळ दृढनिश्चय आवश्यक असतो, असे ही त्यांनी पुढे नमूद केले आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“विकल्पमात्रावस्थाने वैरूप्यं मनसो भवेत्।
पश्चान्मूलक्रियारम्भगम्भीरावर्तदुस्तरः।।”
विकल्पमात्रावस्थाने वैरूप्यं मनसो भवेत्।
पश्चान्मूलक्रियारम्भगम्भीरावर्तदुस्तरः।। pic.twitter.com/icHSwQA0Vw
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2026
नेहा कुलकर्णी /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
विकल्पमात्रावस्थाने वैरूप्यं मनसो भवेत्।
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2026
पश्चान्मूलक्रियारम्भगम्भीरावर्तदुस्तरः।। pic.twitter.com/icHSwQA0Vw