पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खऱ्या शौर्याचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे –
“बन्धनं मरणं वापि जयो वापि पराजयः।
उभयत्र समो वीरः वीरभावो हि वीरता।।”
हे सुभाषित सांगते की, बंधनात असो किंवा मृत्यूला तोंड देत असो, विजयात असो किंवा पराभवात असो, सर्व परिस्थितींमध्ये धैर्याची भावना टिकवून ठेवतो आणि अढळ राहणारा व्यक्तीच खरा वीर होय, हेच खरे शौर्य आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
“बन्धनं मरणं वापि जयो वापि पराजयः।
उभयत्र समो वीरः वीरभावो हि वीरता।।”
बन्धनं मरणं वापि जयो वापि पराजयः।
उभयत्र समो वीरः वीरभावो हि वीरता।। pic.twitter.com/gE5wxx3Sve
— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2025
* * *
नेहा कुलकर्णी/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
बन्धनं मरणं वापि जयो वापि पराजयः।
— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2025
उभयत्र समो वीरः वीरभावो हि वीरता।। pic.twitter.com/gE5wxx3Sve